शिंदे सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार थेट 2 लाखांचे अनुदानGoverment scheme

Goverment scheme: नमस्कार मित्रांनो, गोपीनाथराव मुंडे किसान अपघात विमा योजना महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजना सध्या बंद असून या योजनेत काही बदल करण्यात आले आहेत. तर आपण या बातमीत पाहणार आहोत. गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे नाव “गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात संरक्षण अनुदान योजना” असे करण्यात आले आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संबंधित कुटुंबांनी साध्या कागदावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच त्यांनी अपघाताची माहिती देणारा सविस्तर अर्ज लिहून दिल्यास ते पात्र आहेत. मृत्यू अपघाताने झाला आहे की अपंगत्वामुळे झाला आहे की नाही इत्यादी माहिती लिहावी. याशिवाय प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर गोपीनाथराव मुंडे शेतकरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो.

Leave a Comment