Crop Loan Live शेवटी कर्जमाफी झाली पण शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा

Crop Loan Live नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या कर्जमाफीची चर्चा वारंवार सुरु होती आखिर ते कर्जमाफी करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांनी नियमित प्रमाणे परत केली आहे. अशा सर्व शेतकऱ्या बांधवांचा जो सातबारा आहे तो आता कोर होणार आहे.

आणि जवळजवळ त्यांना दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज आहे ते माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. हे संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहोत.

Leave a Comment